Blog
स्पर्धक क्रमांक ४२ रेशमा गोकुळसिंग राठोड
राजा शिवछत्रपती
३५० वर्षानंतरही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव शिवाजी शहाजी भोसले असे आहे. शिवाजीमहाराजांचा जनम१९ फेब्रूवारी १६३०रोजी पुणे जिलातील जुनर शहराजवळ वसलेला शिवनेरी गडावर झाला. शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले, जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज, शिवबा,राजे आणि आईचे नाव जिजाबाई असे आहे.दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरु होते. त्यांना लहानपनीच दांडपद्र,तलवार, बाजी,भाला,गजारोहन यांचे प्रशिक्षण मिळाले, वयाच्या १० व्या वर्षी म्हणजेच१६४० मध्ये शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई निंबाळकर याच्यशी झाला.वयाच्या १४ व्या वर्षी शहाजी महाराजानी शिवरायांनि पुण्याच जहागिर सुपुञ केली. त्या काळात शिवरायांची संपुर्ण जबाबदारी राजमाता जिजाउंवर होती. त्यांनी शिवरांना धैर्याची करतुत्याचि जाणीव करुन दिली, शिवाजि महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जिजाबाईंनी त्यांना लहानपनी रामायण महाभारतातील गोष्टी सांगुन सस्कार घडविले वयाच्या १५व्या वर्षी शिवाजीमहाराजांनी रायरेशवराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. शिवाजी महाराज जेव्हा ते पुण्याचा कारभार पाहत होते .तेव्हा त्यांनी राजमुद्रा तयार केली. "" प्रतिप्चद्ललेख, वधि़्र्षणुक्ष, वंदिता, शाहसुनौ:शिवसैषा मुद्राभदा्य,राजते,म्हणजे जोपर्यंत प्रतिपदेचा चंद्रवाढत जातो,आणि विश्वात वंदनिय होतो,तशिच शिवाजी महाराजांची हि मुद्रा तिचा लौकिक वाढत जाईल, शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकिय यंञनेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामार्थ्य शालि राज्य उभे केले, वयाच्या १६व्या वर्षी तोरनागड जिंकुन स्वराज्याचे तोरण बांधले, शिवाजी महाराजांनी जाति मध्ये भेद भाव केलेले नाही ३एप्रिल१६८० रोजी रायगड किल्ल्यावर शिवरायांचे मृत्यु झाला.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा