स्पर्धक क्रमांक ००७२ : सोहम नरहरी सोनवणे परभणी - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ००७२ : सोहम नरहरी सोनवणे परभणी

दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२

मी... सोहम नरहरी सोनवणे

सहभाग घेतला असून आपण   माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...

 स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views  यावर अवलंबून आहे... 

आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....

स्पर्धेची बक्षिसे :-

प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त

द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त

तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त

चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त

पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त

सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी

अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी

तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.

प्रवेश फी :- १५० रुपये फक्त

Whatsapp क्रमांक :- 8007613469

आपला नम्र

सोहम नरहरी सोनवणे


निबंधाचा विषय : छत्रपती शिवाजी महाराज

शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणी आदराने   साजरी  करतो. तुम्ही तर त्या दिवशी किती आनंदात असता. महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता , पोवाडे म्हणता, त्यांच्या तसबिरीला हार घालता .' महाराजांच्या नावाचा जयजयकार करता. कोण बरे हे शिवाजी महाराज ? अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली? शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले, तो काळ मध्ययुगाचा होता . त्या काळी सर्वत्र राजेशाहांच्या अंमल असे बरेच राजे प्रजेच्या हिता ऐवजी आपल्याच चैन विलासात मग्न असे ; पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले,की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले . उत्तरेतील मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आापल्या कल्याणकारी राजवटींबदल इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबरोबर शिवाजी महाराजांचे नाव गौरवाने घेतले जाते.
शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजांपुर्वी सुमारे चारशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बरासचा भाग
 अहमदनगरचा निजामशहा आणि विजापुरचा आदिलशहा या दोन सुलतांनी आपणास वादुन घेतला. ते मनाने उदार नव्हते. ते प्रजेवर जुलुम करत होते . यांच्यात नेहमी लढाया होत . त्यात रयतेचे हाल होते. रयत सुखी नव्हती. उघडउघड उत्सव करणे, पुजा करणे धोक्याचे झाले होते. रयतेला . पोटभर अन्न मिळत नव्हते . रहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे 
अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते. पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वननावर, जहागिगरी वर . वतनासाठी ते एकमेकांशी भांडत. आपआपसात लढत. त्यात रयतेचे खुप हाल होत. या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासुन गेली होती. सगळीकडे अंदाधुंदी माजली होती. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनाचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. भांडखोर वतनदारांना त्यांनी वाढणीवर आणले. स्वराज्याच्या कामी त्यांच्या उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जातिधर्मांच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदु, मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधुसंतांचा त्यांनी सन्मान केला. अशी हि महाराजांनी थोर कामगिरी पाहिली, कि आपल्याला प्रेरणा मिळते. स्फुर्ती मिळते. शिवाजी महाराजांपुर्वी सुमारे तीन- चारशे वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्यरस्थापनेच्या कामी उपयोग झाला.
Previous article
Next article

12 Comments to

  1. सुंदर शब्दरचना, शुभेच्या व अभिनंदन

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads