आमदार डॉ.विनय कोरे यांनी शासनाकडे पाठवला तलाव मजुंरीचा प्रस्ताव
शाहूवाडी प्रतिनिधी / आनंदा तेलवणकर :-
आमदार डॉ.विनय रावजी कोरे यांनी शासनाकडे तलाव मजुंरीचा प्रस्ताव पाठवला आहे. तसेच जर तलावाचे काम झाले तर, आसपासच्या गावांचे पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न कायमचा मिटला जाईल.
यासंदर्भात संबधित विभागाच्या अधिकार्यांना तलावाच्या ठिकाणी बोलवून सुचना देण्यात आल्या तसेच, शाहूवाडीचे युवा नेते मा.कर्णंसिह गायकवाड (सरकार), कोल्हापूर जिल्हा परिषद मा.बांधकाम व आरोग्य सभापती मा.सर्जेराव पाटील (दादा), मा.महादेव पाटील, मा.विष्णू पाटील, मा.नामदेव पाटील (पिशवी), मा.आनंदा तोरस्कर व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा