अवकाळी पावसामुळे शेतीचे घरांचे नुकसान मंत्री गिरीष महाजन यांनी नुकसान झालेल्या शेताची केली पाहणी....
जामनेर तालुक्यातील देऊळगाव, तोरनाळा, पळासखेडा काकर, गोरनाळा येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, राहत्या घरांचे व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची आज प्रत्यक्ष मंत्री गिरीष महाजन यांनी भेट देऊन पाहणी केली. केळीच्या बागा अक्षरशः झोपल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांची छते उडून गेली असून, घरांची पडझड झाली आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा